तानाजीने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत आपला हक्काचा सहभाग नोंदविला आहे. त्यांचे बालपण हे सातारा जिल्ह्यातील गुंडवली गावात गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर ते उंबरट म्हणजेच त्याचा शेलारमामा यांच्या गावी आले. सिंहगड स्वराज्यात आणण ...Show more
Godaji Jagtap (गोदाजी जगताप)
१६४८ दरम्यान हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर परिसरात झाली. या लढाईचे नेतृत्व सासवड नगरीचे संस्थापक तिर्थस्वरूप हरजीराजे जगताप यांचे वंशज सासवड- सूपा परगण्याचे सरनोबत महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांच्याकडे होते. छत्रपती शिवाजीराजे पुरंदर किल्यावर असताना मोगल सर ...Show more
Hambirrao Mohite (हंबीरराव मोहिते)
हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या सैन्याचे प्रमुख लष्करी सेनापती होते. एक सक्षम लष्करी सेनापती, त्यांने शिवाजी महाराजांसाठी अनेक मोहिमा राबवल्या आणि नंतर संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली काम केले. हा पॉडकास्ट या स्वराज्य नायकाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना टिपते. Hambirra ...Show more
Bahirji Naik (बहिर्जी नाईक)
बहिर्जी नाईक म्हणजे महाराजांच्या सामर्थ्याचा गुप्त आधारस्तंभव म्हणावे लागतील. स्वराज्य सेनेच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्ह सांभाळत असतं. या गुप्तहेर खात्याच्या साहाय्याशिवाय शत्रूप्रदेशामध्ये मोहिमा आखणे जवळ जवळ अशक्य होते.कारण शत्रू गोटोतील हालचाली, तेथील प्रदेशांमधील महत्त्वा ...Show more
Murarbaji Deshpande (वीर मुरारबाजी देशपांडे)
१६५६ मधे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोत्यांच्या तुऱ्यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते- मुरारबाजी देशपांडे. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. मुरारबाजी देशपांडे हे सुरूवातीला जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडे काम करायचे. शिवरायांच्या ज ...Show more